"वासुदेव उवाच"
"मनुष्य जसा आपल्या स्वत:च्या घरी परतताना परक्या भावनेने जात नाही, तसंच सद्गुरुंकडे जाताना तितक्याच आपुलकीने आणि आनंदाने आपल्याला जाता आलं पाहिजे."
प्रारब्ध बळाने सद्गुरुंची प्राप्ती झाली पण शिष्यालाच जर सत्शिष्य होता आलं नाही तर जीवन व्यर्थ जाण्याचा संभव असतो. म्हणूनच सत्शिष्याची लक्षणे कोणती, सत्शिष्याचे आचरण कसे असावे याबाबत गुरु तोचि देव या पुस्तिकेत मार्गदर्शन केलं आहे. तसेच गुरु-शिष्य विषयाला अनुसरून श्रीगुरूचरित्र – एक अभ्यास आणि गुरु तोचि देव या लेखांचाही समावेश साधकांच्या ज्ञानवर्धनासाठी केला गेला आहे.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&B